Homi Jahagir Bhabha भाभा कसे गेले भौतिक शास्रच्या मार्गे ?

• वडील बनवणार होते इंजिनियर टाटा इंडस्ट्रिज मधे कम करण्यासाठी, मग भाभा कसे गेले भौतिक शास्रच्या मार्गे   

Homi Jahagir Bhabha भाभा कसे गेले भौतिक शास्रच्या मार्गे ? दुसऱ्या पत्रामध्ये आपल्या वडिलांना लिहतात की भौतिक शास्र वाचण्यासाठी माझी खूप इच्छा आहे. ते इथं पर्यंत सांगतात की त्यांची एक यशस्वी व्यक्ती बनण्याची काही इच्छा नाही आणि मी काही कोणत्या फर्म चा हेड बनण्यासाठी इच्छुक आहे.

वर्ष 1939 मधे जेव्हा होमी जहागीर भाभा (Homi Jahagir Bhabha) सुट्टीमध्ये जेव्हा ते भारतात परत आले तेव्हा त्यांना अंदाज देखील नव्हता की परदेशात राहण्याचे त्यांचे दिवस संपले आहे. आणि दुसऱ्या विश्वयुद्ध यामुळे ते कायमचे भारतात राहणार होते पण ते बेंगलुरु वापस आले नोबेल पुरस्कार विजेते फिजिसिस्ट चंद्रशेखर वेंकटरमन (C. V. Raman) यांनी भाभायांना संरक्षण मध्ये घेतले. जे त्या वेळेस इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISC) मध्ये फिजिक्स डिपार्टमेंटचे हेड होते. अशाप्रकारे भाभा आणि भारत नवीन गोष्टीचा रूप घेतले. 30 ऑक्टोबर च्या जन्मदिवसाच्या दिवशी आपण भाभा यांच्या विषयी आपण माहिती घेऊ. तर मग बघू या भाभा यांची भारताला बदलण्याची गोष्ट.

• आजोबांच्या नावाने ठेवले गेले नाव – 

 Homi Jahagir Bhabha यांचे वडील जहांगीर भाभा बेंगलोरु मध्ये मोठे झाले आणि ऑक्सफर्ड मध्ये शिक्षण घेतल्यानंतर मैसूरच्या न्यायिक व्यवस्थेमध्ये जुडीशियल सर्व्हिसेस मध्ये काम करू लागले. यानंतर भिकाजी फरमजी पांडे यांची मुलगी मेहेर बाई यांच्याशी त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर दोघेही मुंबईमध्ये राहण्यासाठी गेले. जो त्यावेळेसची मुंबई ही पहिली कमर्शियल सिटी म्हणून ओळखली जात होती.

 येथेच जहांगीर आणि मेहेर बाई भाभा यांच्या घरी 30 ऑक्टोबर 1909 मध्ये मुलाचा जन्म झाला ज्याचे आजोबा म्हैसूर मध्ये इन्स्पेक्टर जनरल ऑफ एज्युकेशन होते. यांच्याच नावाने होमी जहांगीर भाभा नाव ठेवण्यात आले. होमी यांचे जास्त करून लहानपण मुंबईमध्ये गेले 

 • टाटा सोबत नाते 

 होमीच्या कुटुंबाचा प्रसिद्ध भारतीय उद्योगपती कुटुंबासोबत नाते राहिले आहे. खरंतर त्यांची आत्या ज्यांचे नाव मेहेरबाई होते त्यांचे लग्न उद्योगपती जमशेदजी टाटा चा मोठा मुलगा दोराब टाटा सोबत झाले होते.

 खैर बॉम्बे चे कॅथेड्रल आणि जॉन कॅनन शाळेमध्ये सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांचे लक्ष विज्ञानाकाडे गेले.

 मग नंतर रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बॉम्बे मध्ये शिक्षण संपल्यानंतर त्यांना साल 1927 मध्ये इंग्लंड ला पाठवण्यात आले. ते त्यांनी केंब्रिजमध्ये प्रवेश केला मेकॅनिकल मध्ये. कारण की त्यांचे वडील आणि काका दोरा त्यांना इंजिनिअर बनवण्यासाठी इच्छुक होते. कारण की ते टाटा इंडस्ट्रीज साठी जॉईन करतील.

 परंतु होमीचे मन भौतिकशास्त्र आणि गणित यामध्ये जास्त लागले. ज्याचा उल्लेख ते 1928 मध्ये लिहून एका पत्रामध्ये करतात ते आपल्या वडिलांना लिहितात की.

• मी तुम्हाला गंभीरताने सांगत आहे की मी व्यापार आणि इंजिनिअरच्या नोकरीसाठी बनलेलो नाही. हे माझ्या स्वभावाच्या एकदम विरुद्ध आहे माझ्या विचारांच्या पलीकडे आहे माझा रस्ता भौतिकशास्त्र आहे आणि मला संपूर्णपणे विश्वास आहे की मी या क्षेत्रात मोठे काम करू शकतो.

 प्रत्येक व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये चांगले काम करू शकतो ज्याच्या विषयी त्याचे मनामध्ये प्रेम असेल ज्यामुळे त्याचा विश्वास असेल की तो हे काम करू शकतो इथपर्यंत की त्याचा जन्म याच्यासाठी झाला असेल त्याचे जीवन याच्यासाठीच असेल.

 दुसऱ्या पत्रामध्ये ते लिहितात की भौतिक शास्त्र जाण्याचे इच्छा खूप आहे ते इथपर्यंत सहली तबकीत त्यांना यशस्वी व्यक्ती बनण्याची कोणतीहि इच्छा नाही. आणि कोणतेही फर्मचे हेड बनण्यासाठी त्यांचे कोणती इच्छा नाहि.

 • ती पुढे लिहितात.

 बिथोवन (संगीतकार) यांना शास्त्रज्ञ म्हणण्यासाठी काही फायदा नाही कारण की ही एक महान गोष्ट आहे कारण की त्यांनी कधी विज्ञाना विषयी कधीही विचार केला नाही.

 शेवटी त्यांच्या वडिलांनी मंजूर केले आणि Homi Jahagir Bhabha यांना सिद्धांतिक भौतिकशास्त्र याचे शिक्षण घेण्यासाठी मंजुरी दिली त्यानंतर भाभा केविन डिश प्रयोगशाळा मध्ये सामील झाले आणि आपली पीएचडी पूर्ण केली.

 वर्ष 1939 मध्ये सुट्ट्यांसाठी भारतात आले आणि दुसरे विश्व युद्ध यामुळे त्यांना येथेच रहावे लागले आणि नंतर आयआयएससी IISC जॉईन करावि लागली. येथे सिद्धांत विज्ञानासोबत त्यांचे नाते अजून मजबूत झाले आणि त्यांची भेट प्रोफेसर सी व्ही रमण यांच्याशी झाली आणि जे की होमी बाबा यांच्या सोबत खूपच प्रभावित झाले

• J. R. D. Tata यांना लिहिले पत्र.

 बेंगलोरु मध्ये पाच वर्षे काम केल्यानंतर भाभा यांना देशांमधील विज्ञानाशी निगडित अडचणीच्या विषयी माहिती झाले त्यांचे मित्र आणि उद्योगपती जेआरडी टाटा(J. R. D. Tata) यांना एका पत्रामध्ये लिहिताना सांगतात की.

 योग्य वातावरण आणि योग्य आर्थिक मदतीशिवाय भारतात विज्ञानाच्या विकासात अडचणी आहेत भारतीय प्रतिभेला या वेगाचा फटका बसणार आहे.

 जे आर डी टाटा यांनी भारत मध्ये विश्वस्तरीय रिसर्च इन्स्टिट्यूट च्या भावांना समजले आणि बाबा यांच्या लक्षण आणून दिले की ते टाटा ट्रस्ट यांना लिहून नवीन इन्स्टिट्यूट साठी आर्थिक मदत मागावी. Homi Jahagir Bhabha यांनी पत्र लिहिले आणि विज्ञानच्या इन्स्टिट्यूट साठी मदत मागितली या पत्रामध्ये ते लिहितात की 

” जेव्हा न्यूक्लिअर एनर्जी ला ऊर्जे च्या उत्पादनासाठी सफलतापूर्वक वापरामध्ये आणले गेले आणि आज पासून दशकभरानंतर भारत देशाला एक्स्पर्ट साठी विदेशात बघण्याची गरज पडणार नाही म्हणजेच ती सगळे इथेच तयार होणार”

• त्यांचे प्रपोजल मंजूर झाले आणि अशी स्थापना झाली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ची. जो आज देखील भारतामध्ये नंबर एकचा रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये मोजला जातो. भाभा यांच्या दूरदृष्टीच्या विचारांचा फायदा देखील झाला.Dr.Homi Jahagir Bhabha

 वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) ने ॲटॉमिक रिसर्च कमिटीची स्थापना केली. सांगितले गेले की TIFR ला सर्व निकलीयर फिजिक्स रिसर्च चा केंद्र असायला हवे.

 तिच्या काही वर्षानंतर देशातील निकली अर् पावर पॉलिसी चा प्लॅन तयार केला गेला ज्याचा उल्लेख भाभा यांनी तेव्हाचे प्रधानमंत्री नेहरू यांना लिहिलेले एका नोटमध्ये सांगितले ज्यामध्ये त्यांनी ऑटोमिक एनर्जी कमिशनची स्थापना या संदर्भात उल्लेख केला सरकारने लवकरच या प्रस्तावावर मंजुरी दिली आणि ऑटोमिक एनर्जी कमिशनची स्थापना केली.

 नंतर 1950 च्या सुरुवातीला टी आय एफ आर मध्ये न्यूक्लियर फिजिक्स मध्ये रिसर्च ची सुरुवात झाली आणि हा देश चा परमाणु ऊर्जा प्रोग्राम मधला जन्म झाला. वर्ष 1954 मध्ये भाभा यांनी प्रधानमंत्री नेहरू सोबत सरकार विषयी डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी च्या फंड साठी व्यवस्था करण्यासाठी भेट झाली म्हणजेच पुढे देशातील परमाणुऊर्जा प्रोग्राम चे काम सुरळीत होईल.

 मार्च 1955 मध्ये पहिले स्विमिंग पूल रिऍक्टर किंवा लाईट वॉटर ट्रॅक्टर ला बनवण्यासाठी निर्णय घेतला. नंतर त्याचे नाव APSARA पडले. आणि 50 पेक्षा जास्त वैज्ञानिकांच्या सल्ल्यानंतर व त्यांच्या प्रयत्नानंतर रिऍक्टरने पहिल्या वेळेस परमाणुऊर्जा तयार केली जगातील उर्जेची लागणारी गरज पूर्ण करण्यासाठी सांगितले अशा देशाची ऍटोमिक एनर्जीचा मार्ग भाभाच्या दूरदृष्टीचे विचारामुळे निघाला. त्यांनी देश आणि विदेशामध्ये खूप सन्मान मिळाले

नंन्तर 1966 मधे रोज TIFR बोंबे जवळ एअर इंडिया कडून एक कॉल येतो. सांगितले जाते की जिनिव्हा मधे लँड होणारी फ्लाईट तिथे पोहचली नाही त्यांचे विमान ज्यामध्ये भाभा वितनाम ला चाले होते त्यांचा संपर्क जिनिव्हा मधे तुटला सांगितले गेले की एअर इंडिया पुढच्या माहिती साठी संपर्क मधे राहील.

त्यांनतर एक बातमी येते की इरं इंडिया चा बोईंग 707 आप्स मंकी ब्लॅक मधे आपटला या अपघातामधे सर्व यात्रकारुंचे प्राण गेले विमानामध्ये Dr.Homi Jahagir Bhabha वियत्नाम मधे इंटरनॅशनल आटोमिक एनर्जी एजन्सी च्या साइन्टिफिक अडवाईजरी मिटिंग मधे सामील होण्यासाठी चालले होते.

हा देश आणि जगासाठी खूप मोठे नुकसान होते

Yojnavikas.com अशाच नवीन नवीन माहिती साठी आपल्या website ला भेट द्या आणि आमच्या instagram acount ला follow करा.

सतत विचारले जाणारे प्रश्न
  • होमी भाभा यांचा जन्म केव्हा आणि कोठे झाला ?
    • – होमी भाभा यांचा जन्म मुंबई मध्ये ३० ऑक्टोबर १९०९ मध्ये बॉम्बे आताचे मुंबई येथे झाला.
  • होमी भाभा कोण होते ?
    • होमी भाभा हे भौतिक शास्रज्ञहोते ज्यांना ज्यांना रिसर्च इन्स्टिट्यूटम्हणून ओळखले जाते.
  • पर देशात असताना होमी भाभा यांनी कश्याचा शोध लावला ?
    • पर देशात असताना होमी भाभा यांनी विखंडनांचा शोध लावला.

 • होमी जहागीर भाभा यांचे महत्व काय आहे? 

होमी जहागीर भाभा यांना भारतीय अनु ऊर्जेचे जनक असे म्हणतात हे आपल्या भारताच्या इतिहासातील प्रमुख शास्रज्ञापैकी एक आहेत.

 • होमी भाभा यांनी कश्याचा शोध लावला आहे? 

होमी भाभा यांनी 1935 मधे इलेक्ट्रॉन -पॉझिट्रॉन स्कायॅटरिंग चा शोध लावला आहे.